HOME

सरकार तुमच्या दारी: शिवसेनेची ‘मुख्यमंत्री माय डियर सिस्टर फॅमिली व्हिजिट’ मोहीम सुरू

ठाणे: शिवसेनेच्या वतीने राज्यभरात राबविण्यात येत असलेल्या 'मुख्यमंत्री माय डियर सिस्टर फॅमिली व्हिजिट' या महत्त्वाकांक्षी अभियानाचा शुभारंभ आज ठाणे शहरातून...

विभागीय लोकशाही दिनात तीन प्रकरणांवर सुनावणी लोकशाही दिनामधील सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे विभागीय आयुक्तांचे निर्देश

पुणे, दि. ०९: सर्वसामान्य नागरिकांच्या तक्रारींना तातडीने न्याय मिळावा आणि शासकीय यंत्रणेकडून तत्परतेने सोडवणूक व्हावी या उद्देशाने विभागीय लोकशाही दिनाचे...

कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोल माफी*मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार शासन निर्णय प्रसिद्ध

रायगड जिमाका दि. ०४ : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांना गुरुवार दि. ५ सप्टेंबर ते १९ सप्टेंबर या कालावधीत पथकर (टोल)...

राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून 6500 रुपयांची मूळ पगारवाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला.

मुंबई,दि.4: राज्य परिवहन महामंडळाच्या कर्मचाऱ्यांना एप्रिल 2020 पासून 6500 रुपयांची मूळ पगारवाढ करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला. एसटी...

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य  – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

       सिंधुदुर्गनगरी, :  आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी...

National fishworkers forum(NFF) organized a two-day Perspective Building workshop for fishers in the Ecumenical Christian Center, Bangalore

Banglore 03/ September 2024  National fishworkers forum(NFF) organized a two-day Perspective Building workshop for fishers in the Ecumenical Christian Center,...

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय विद्यापीठाचा पदवीप्रदान समारंभ संपन्न

पुणे, दि. ३: देशातील विविध समुदाय, प्रदेशांची संस्कृती आणि त्यांच्या आजच्या गरजा समजून घेत देशातील प्रत्येकाच्या विशेषतः दुर्लक्षित घटकाच्या विकासाला...

विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवा पिढी सक्षम होणे गरजेचे- केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ

पुणे, दि. ३१ : विकसित भारताचे स्वप्न पूर्ण होण्यासाठी युवा पीढी सक्षम, आत्मनिर्भर, उद्योजक, साक्षर आणि कौशल्यप्राप्त होणे गरजेचे आहे,...