कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य  – पालकमंत्री रविंद्र चव्हाण

       सिंधुदुर्गनगरी, :  आपल्या जिल्ह्याला पर्यटनाची परंपरा लाभलेली आहे. जिल्ह्यात पर्यटन वाढल्यास रोजगाराच्या संधी निर्माण होऊन स्थलांतर थांबेल. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी पर्यटनवाढीला प्राधान्य देणार असल्याचे पालकमंत्री …

कुडाळ रेल्वेस्थानक सुशोभिकरण लोकार्पण जिल्ह्यात पर्यटनवाढीला प्राधान्य  – पालकमंत्री रविंद्र चव्हाण Read More